2 एप्रिल- 11 वर्षा पूर्वी आज च्या दिवशी टिम इंडीया ने जिंकला होता वर्ल्ड कप
2 एप्रिल 2011 ला टीन इंडिया ने वर्ल्ड कप जिंकला होता. तब्बल 23 वर्षा नंतर भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकला होता. या सामन्यांमध्ये श्रीलंका ने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. महत्वाची गोष्ट सांगायची झाल्यास या सामन्यात दोन द टॉस झाला होता . कॉइन वर फेकल्यावर कुमार संघाकराने चित कॉल केले परंतु …
2 एप्रिल- 11 वर्षा पूर्वी आज च्या दिवशी टिम इंडीया ने जिंकला होता वर्ल्ड कप Read More »